चुकीचे काय असते?

परिस्थिति किंवा एखादी घटना कधीही चुकीची  नसते, फक्त चुकीच्या माणसाच्या, चुकीच्या निर्णयामुळे आणि चुकीच्या विचारपद्धतिमुळे परिस्थिति किंवा ती घटना  चूकीची ठरते.

No comments

Powered by Blogger.